आल्या आल्या म्हणतेस, आता
पुन्हा कधी जाणार नाही,
जाता जाता म्हणतेस, आता
पुन्हा कधी येणार नाही.
येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं
वार्यावरती तरंगणारी
सारीच पिसं
नसतानाही भरपूर असतेस
एव्हढंच तुला कळणार नाही
-कुसुमाग्रज
Subscribe to:
Post Comments (Atom)
माणसाने व्यक्त व्हावे तर असे ...
ReplyDeleteनिर्जीव कवितेतून ...
बंद पडलेल्या श्वासालाही व्हवही जाणीव ...
की हो आता सगळे संपले आहे ....