एका रिमझिम गावी
भरुन आहे
हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जाता आलं पाहिजे
चालून जाता येण्यासारखी
पायतलीं आहे माती
पण
जाणें न जाणें तरी
कुणाच्या हाती?
- आरती प्रभू
Subscribe to:
Post Comments (Atom)
निखळ, खऱ्याखुऱ्या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात
याच ’त्या’ कविता
या ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.
No comments:
Post a Comment